बऱ्याच बंडखोरांचं राजकीय पालनपोषण राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झालं - संजय राऊत |Sanjay Raut

  • 2 years ago
शिवसेना आमदारांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) २९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊतांनी (Sanjay Raut) बंडखोरांवर टीका केली. यावेळी काही कडवट शिवसैनिक गेल्याचं आम्हाला दुःख असल्याचं राऊत म्हणाले.

#SanjayRaut #UddhavThackarey #MahaVikasAghadi #maharashtra

Recommended