आव्हाडांचा हल्लाबोल | Jitendra Awhad Exclusive Interview | Maharashtra News

  • 3 years ago
महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज लोकमत युट्युब टीव्हीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी मुंबई ची बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू असून मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी किंवा मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शक्तीच बदनामीस कारणीभूत असल्याचे नमूद केले. मात्र मुंबई ही महाराष्ट्राची असून जर महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न केला तर ते सहन केलेजाणार नाही, असे ते म्हणाले. ही वेळ राजकारण करण्याची नाही अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला. त्याचबरोबर राज्यपालांनी त्यांना असलेल्या घटनात्मक अधिकारां च्या चौकटीत काम केलं पाहिजे, असे सांगतानाच राज्यपालांच्या आस्थापनेवर कर्मचारीवर्ग नियुक्त करण्याचा अधिकार हा केवळ सरकारला आहे, असेही बजावले. परप्रांतीय मजूर गावी निघून गेल्याने आता स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध असून त्यांच्या रोजगारासाठी आग्रही असलेले पक्ष त्यांना याबाबत काय मार्गदर्शन करतात ते पहावे असेही ते म्हणाले.

#LokmatNews #indianews #coronavirus #jitendrawhad
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.cly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended