चांगली कर्म फळायला वेळ का लागतो? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपण चांगले काम करत राहिलो तर एक ना एक दिवस आपल्याला त्या कामाचे फळ मिळाल्या शिवाय राहत नाही. आपल्यामध्ये फक्त प्रामाणिक व चांगल्या मनाने काम करण्याची ईच्छा पाहिजे. आपली नियत जर चांगली असेल तर आपली प्रगती होण्यासाठी फार वेळ लागत नाही. आपल्या जर यशाची शिखरे गाठायची असेल तर मेहनत करण्याची जिद्द आपल्या अंगी असायला हवी. मेहनत करत असताना आपण एखादा ऑफिस कामगार ज्या प्रकारे आठ तास माझे कधी पूर्ण होत आहेत याची वाट बघत असतो तसे आपण केले नाही पाहिजे. त्यामुळे आयुष्यात यश मिळायला फार वेळ लागतो. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी चांगली कर्म फळायला वेळ का लागतो ? यावर आपल्याला छान मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended