जीवनामध्ये कर्म का महत्वाचे आहे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपल्या जीवनामध्ये कर्माला फार विशेष महत्व दिले जाते. अनेकांचा कर्म म्हणजेच नशीब असा समज आहे. आपण अनेकदा चांगले काम करतो तेव्हा आपण त्या कामाचे क्रेडीट स्वत: घेतो. पण एखादे वाईट काम हे आपल्या हातून घडले तर आपण आपल्या कर्माला दोष देत असतो. कर्म म्हणजे एकप्रकारे चांगलेसुद्धा असते. आपल्याला कर्मातूनच अनेक गोष्टींचे आत्मचिंतन करण्याची संधी मिळत असते. त्यामुळे आयुष्यात कर्माला फार स्थान असते असे म्हटले जाते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी जीवनामध्ये कर्म का महत्वाचे आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended