कर्माचे फळ कर्मातच ! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपली नियत चांगली असेल तर सगळे चांगले असते असे म्हटले जाते. माणसाने आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहायचे. जीवनामध्ये कोणाचेही वाईट विचार हे माणसाने केले नाही पाहिजे. आपण जर चांगले काम केले तर आपल्याला गोड फळ चाखायची संधी मिळेल. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी कर्माचे फळ कर्मातच ! यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हिडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended