विस्मृतीचे फायदे! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
  • 3 years ago
विस्मृती म्हणजे विशेष एखादी गोष्ट जी कायम आपल्या मनामध्ये घर करून राहते. आपल्या जीवनामध्ये मनाला विशेष असे स्थान आहे. जीवनामध्ये विस्मृती ही फार मोठी शक्ती आहे. विस्मृतीमुळे आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्याची आपल्याला एकप्रकारे उजळणी करता येते. विस्मृतीमुळे अनेक फायदे हे आपल्या जीवनामध्ये होत असतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी विस्मृतीचे फायदे! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended