जळगावात शिंदे आणि ठाकरे गटात वादाची ठिणगी पडलीय
- 9 months ago
जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर महापौरांच्या प्रभागात पूर आला होता. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसून संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं. या मुद्द्यावरून शिंदे गटाने महापौरांना लक्ष्य केलं असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय.