विचार प्रदूषण का होते? | Satguru Wamanrao Pai | Amrutbol | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपल्या आजकालच्या जीवनात डोक्यात चाललेल्या विचारला खूप महत्व असते, त्यामुळे माणसाने विचार नेहमी चांगलेच केले पाहिजे, वाईट विचार लवकर पसरले जातात. त्यामुळेच विचार प्रदूषण होते. त्यावर सत्गुरू श्री वामनराव पै यांनी आपल्या शब्दामध्ये मार्गदर्शन केले आहे. विचार प्रशुष्ण का होते यावर मार्गदर्शनासाठी हा विडिओ नक्की पहा;


#lokmatbhakti #Satguruwamanraopai #Jeevanvidya #Amrutbol
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended