Amrutbol 107 । Satguru Shri Wamanrao Pai । Lokmat Bhakti
  • 3 years ago
आपल्या आयुष्यामध्ये अनेक सुख दुखा:चे प्रसंग हे येत असतात. सुखाचे प्रसंग आपल्या आयुष्यात हे वारंवार येत असल्यामुळे आपल्याबरोबर अनेक जण जोडले जातात. पण दु:खाचे क्षण जेव्हा आपल्या आयुष्यात येतात तेव्हा फारच मोजकी लोक ही आपल्याबरोबर असतात. त्यावेळेला आपल्याला आपले कोण आणि परके कोण यांमधला फरक कळत असतो. सुखाचे क्षण हे आपल्या आयुष्यात येण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आपण आपल्याला दिलेले काम प्रामाणिकपणाने, मेहनतीने व जिद्दीने करण्याची गरज आहे. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सुख यावे असे वाटत असते. पण त्यासाठी आपली मानसिक व तडजोड करण्याची तयारी पाहिजे. म्हणून सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क ! यावर सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended