सवयीतून नशीब घडते ! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti
  • 3 years ago
बालपणापासूनच आपल्याला योग्य सवय लागावी यासाठी आपले आईवडील सतत मार्गदर्शन करत असतात. आपल्याला ज्या सवय लागतात त्याच सवय नंतर आपल्या कृतीमधून दिसत असतात. आपण स्वत: जर आपल्याला चांगल्या सवयी लागाव्या म्हणून प्रयत्नशील राहिलो तर इतरांना सुद्धा आपल्याबद्दल आदर वाटेल. आपल्या सवयी आणि नशीब या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी सवयीतून नशीब घडते ! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended