सुख अनुभवण्याचा मार्ग कोणता ? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
माणसाला आयुष्यात जर सुखाची प्रचिती अनुभवायची असेल तर त्याला जीवनामध्ये अगोदर दु:खाचे चटके अनुभवायला यायला पाहिजे. सुखाची प्रचिती ही माणसाच्या आयुष्यात भरपूर कष्ट केल्याने येत असते. आपले कष्ट जर प्रामाणिक असेल तर सुख हे आपोआपच आपल्या मागे धावत येत असते. आयुष्यात सुखाची चादर जर आपल्या अंगावर वाळत घातली असेल तर आपण ज्या परिस्थितीतून सुख मिळवले आहे ते विसरता कामा नये. आयुष्यात आपण चांगले काम केले तर सुख हे आपोआपच आपल्या मागे धावत येईल. त्यामुळे आपण सुखाच्या मागे धावण्यापेक्षा सुख आपल्या मागे कसे येईल याचा आपण जीवनामध्ये विचार केला पाहिजे. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी सुख अनुभवण्याचा मार्ग कोणता ? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended