श्रद्धेला अधिष्ठान बुद्धीचे ! Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti |

  • 3 years ago
आयुष्यामध्ये श्रद्धा आणि बुद्धी हे दोन महत्वाचे घटक आहेत. देवावर सगळ्यांची श्रद्धा असते. पण त्यांपैकी किती जण आपल्या बुद्धीचा वापर प्रामाणिकपणे करतात. आयुष्यामध्ये माणसाच्या बुद्धीला फार महत्व असते. जर आपण आपल्या बुद्धीचा वापर केला नाही तर त्याला काहीच अर्थ नसतो. देवावर तुमची कित्येक पटीने जरी श्रद्धा असली तरी प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला देव वाचवणार नाही आहे. आपल्या बुद्धीने आपण इतरांबद्दल वाईट विचार करता कामा नये. ज्याची बुद्धी वाईट असेल तर त्याचे विचार सुद्धा वाईटच असणार. आपण कोणावर किती श्रद्धा ठेवतो हे प्रत्येकाला कळायला पाहिजे. म्हणूनच सदगुरु श्री वामनराव पै यांनी श्रद्धेला अधिष्ठान बुद्धीचे ! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended