Goa Facts: भारताच्या स्वातंत्र्यानंतरही गोवा १४ वर्ष का पारतंत्र्यात होते? | Goa Tourism | Vasco

  • 3 years ago
जेव्हा संपूर्ण भारतवर्षात स्वातंत्र्य संग्राम सुरू होता तेव्हा एकट्या गोव्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले? सत्तेचाळीस नंतरही प्रदीर्घ काळासाठी गोवा, दीव व दमण पारतंत्र्यात का राहिले? याचा थोडक्यात उहापोह करण्याचा प्रयत्न..
#Goa #GoaTourism #VascoDaGama #India #Gomantak

Recommended