मी लोकांना आवाहन केले होते,की गर्दी करू नका :संजय राठोड | Sarkarnama |

  • 3 years ago
पोहरादेवी येथे गर्दी झाली, हे मान्य आहे. मात्र लोक स्वतःहून आले होते. गेल्या १०-१५ दिवसांत उलटसुलट बातम्या येत होत्या. त्यामुळे लोकांनी आज एकच गर्दी केली. तेथेही मी आवाहन केले की, कोरोनासंदर्भातील नियम पाळा. पण येवढ्या गर्दीत ते शक्य झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले, ते योग्यच आहे. कारण त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची चिंता आहे.

Recommended