आज काय विशेष :भाजपला हादरवून सोडणारे ठाकरे सरकारनं घेतलेले 5 निर्णय | Uddhav Thackrey| Sakal Media|
  • 3 years ago
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या हेव्यादाव्यापोटी भाजप-शिवसेना यांच्यात फूट पडली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या. बैठकावर बैठका होत असताना फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथविधी उरकला. शिवसेना फसली, अशी चर्चा सुरु झाली असताना पुन्हा खेळ बदलला आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. अजूनही तिन्ही पक्षात समन्वयाचा अभाव असल्याचे बोलले जाते. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या सरकारने वर्षपूर्ती होत आहे. ठाकरे सरकारच्या काळात असे काही निर्णय झाले की ते जणू माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर थेट वार असल्यासारखे आणि धक्का देणारे होते. आज काय विशेष मध्ये... आपण आज जाणून घेऊयात वर्षभरात ठाकरे सरकारने आपल्या निर्णयाने भाजपला हादरा दिलेल्या निर्णयाबाबत....
#Thackeray #ThackerayGovernment #1YearOfThackerayGovernment #ThackerayGovernmentAnniversary #MVA #MahaVikasAaghadi #Maharashtra #MaharashtraPollitics
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended