अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केल्या विदर्भाविषयीच्या भावना | Sakal Media
  • 3 years ago
नागपूर: गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा असो की, मेळघाट... येथील निसर्गवैभवाला जगात तोड नाही. पण मला चिंता वाटते आहे. इंग्रजांनीही केली नाही एवढी निसर्गाची नासधूस सध्या सुरू आहे. विकासाच्या नावावर अक्षरशः निसर्गाला ओरबडणे सुरू आहे. भविष्यातील मानवी जीवन वाचविण्यासाठी हे जीवनदायी जंगल वाचविण्याची जबाबदारी आता तुमच्या सर्वांची आहे, असे भावनिक आवाहन अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी निरोपाच्या सत्कारप्रसंगी केले. तसंच विदर्भ कायमचा सोडून जाताना मनातीळ भावना त्यांनी मांडल्या.
#Nagpur #Sakalnews #Sakalmedia #Viralnews
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended