'केंद्र सरकार आणि दोन्ही राज्यसरकार योग्य तो निर्णय घेऊ'; सीमाप्रश्नावर Fadnavis यांचे वक्तव्य
  • last year
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला असून आता पुणे कोल्हापूर इथेसुद्धा त्यासंदर्भातील निदर्शने दिसून आली.त्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 'महाराष्ट्रात कोणीही कायदा हातात घेऊ नये,केंद्र सरकार-कर्नाटक सरकार योग्य तो निर्णय घेईल' असे वक्तव्य केले.
Recommended