राज्य सरकार कमजोर आणि हतबल; संजय राऊतांचा हल्लाबोल

  • 2 years ago
राऊतांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. कोणाला मुंबई तोडायचीय तर कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावं तोडायची आहेत. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु असल्याचेही राऊत म्हणाले. राज्यातील सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाहीतर राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत असेही राऊत म्हणाले.

#SanjayRaut #BasavarakBommai #EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #Karnataka #Maharashtra #Border #BJP #NarendraModi #hwnewsmarathi

Recommended