CM Aurangabad: औरंगाबाद पाणीप्रश्नावर मु्ख्यमंत्र्यांनी प्रशासनाला ठणकावलं ABP Majha

  • 2 years ago
औरंगाबाद पाणीप्रश्नावर मु्ख्यमंत्र्यांनी प्रशासनाला ठणकावलं . कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादेत व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे'. कारणे सांगत बसू नका, पाणीटंचाईवर मार्ग काढा- उद्धव ठाकरे

Recommended