ठाकरेंचे आमदार भेटायला गेले पण राज्यपालांनी भलतंच सुनावलंच...काय घडलं? Uddhav Thackeray Vs Koshyari
  • 2 years ago
Bhagat singh Koshyari upset on Uddhav Thackeray's Ministers राज्यपालांचा पुन्हा एकदा चांगलाच अनुभव ठाकरेंच्या मंत्र्यांना आलाय. त्याचं झालं असं की निवेदन घेऊन ठाकरेंचे नऊ मंत्री राज्यपालांकडे गेले, राज्यपालांनी निवेदनावर उत्तर दिलं नाहीच पण वर ठाकरेंच्या मंत्र्यांनाच सुनावलं. सगळ्या मंत्र्यांसमोरच उघड नाराजी व्यक्त केली. शिष्टमंडळात Ajit Pawar होते, Eknath shinde होते, Anil Parab होते आणि Chhagan Bhujbal ही होते. या सर्वांवर राज्यपाल नाराज झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन महिन्यांपूर्वी लिहिलेल्या पत्रावरुन राज्यपाल अजूनही नाराज आहे. आता राज्यपालांना चिडायला नेमकं काय झालं, दोन महिन्यांपूर्वीचं उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं पत्र काय होतं, मुळात ठाकरे सरकारचे नऊ मंत्री राज्यपालांना भेटायला का गेले होते, राज्यपालांनी नेमकं काय सुनावलं.. (Aniket VO)

#UddhavThackeray #BhagatSinghKoshyari #news #lokmat #shivsen #BJP

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended