Aurangabad: चिखल, पाण्यातून स्कूल चले हम !

  • 3 years ago
#aurangabad #aurangabadnews #heavyrainfall #flood #floodsituationaurangabad #
कायगाव (जि. औरंगाबाद ) : कायगाव (ता.गंगापूर) येथील नजन वस्ती ते अहिल्याबाई बारव दरम्यानच्या खराब रस्त्यामुळे शालेय विद्यार्थी आणि शेतकरी ग्रामस्थांचे ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर सर्वत्र पाणी साचल्याने शालेय विद्यार्थ्यांना चिखल व पाण्यातून मार्ग काढत ज्ञानार्जनासाठी जावे लागत आहे. (व्हिडिओ - जमील पठाण)

Recommended