ही मदत किती दिवस पुरणार? Maharashtra Flood Package 2021 | CM Uddhav Thackeray | Devendra Fadnavis
  • 3 years ago
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो कोटी रुपयाचं नुकसान झालं. झालेल्या नुकसानांची भरपाई आणि आर्थिक मदत म्हणून सरकारने ११,५०० कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर तर केलं पण प्रत्यक्षात लोकांना मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याचं मत पूरग्रस्तांनी व्यक्त केलंय. इतक्या कमी मदतीत संसार उभा करायचा कसा असा प्रश्नही उपस्थित केलाय.. मदतीपेक्षा कित्येक पटीने अधिक नुकसान झाल्याचंही म्हटलंय.. घरातील चिखल काढण्यासाठी हजारो रुपये खर्च झालेत. त्यामुळे ही मदत किती दिवस पुरणार असा प्रश्न अनेकांना पडलाय.. काही दिवस कर आणि वीजबील माफ करावं अशीही मागणी केली जातेय. त्यामुळे या पॅकेजवरुन लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी या पॅकेजवर प्रश्न उपस्थित केलाय.
AshwinVo
#Lokmat #UddhavThackeray #Flood #Chiplunflood #Kolhapur #Sangli #Devendrafadanvis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended