तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते | Atul Bhatkalkar | Corona Virus in Maharashtra
  • 3 years ago
राज्यात कोरोना वाढत असताना, राजकारणही वाढतंय.. बैठकांमध्ये राजकारण न करण्याचे सल्ले देणारे नेते बाहेर मात्र कोरोनाच्या मुद्द्यावरुन एकमेकांवर जोरदार टीका करतायत. आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर खोचक टिका केलीय. झालं असं की. नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तब्बल सात रुग्णांचा तासाभरात मृत्यू झाला आहे. नालासोपाऱ्यातील विनायक हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. नालासोपाऱ्यात सोमवारी तब्बल 10 रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला.. याच मुद्द्यावरुन अतुल भातखळकरांनी सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विट केलं की,

#lokmat #Atulbhatkalkar #Coronavirus #Tweet #Nalasoparahospital
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended