लॉकडाऊन उठवल्याचा फायदा झाला की तोटा ? Unlock 1.0 | Lockdown Good or Bad for Maharashtra?
  • 3 years ago
राज्यात दररोज केसेस वाढताहेत. मृतांची संख्याही वाढतेय. लॉकडाऊन उठवल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे का ? 8 जून 2020 या दिवशी महाराष्ट्रात मिशन बिगिन अंतर्गत अनलॉक 1 ला सुरुवात झाली. महाराष्ट्रात अनलॉकिंगला सुरुवात झाल्यापासून म्हणजेच 8 जूनपासून कोरोनाने झेप घेतल्याचं चित्र आहे. लॉकडाऊनला कंटाळून लोक बाहेर पडत असताना, कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं चित्र आहे. 8 जून ते 13 जून या सहा दिवसातच महाराष्ट्रात तब्बल 18 हजार 593 इतके रुग्ण वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे अनलॉक - २ म्हणजेच ३० जून नंतरच्या सवलतींच्या दुसऱ्या टप्प्यात काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागंलय.
#lokmat #Unlock1.0 #Lockdown #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended