शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन

  • 3 years ago
रत्नागिरी - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी करत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने रत्नागिरीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Recommended