अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याबद्दल फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका | Sarkarnama |
  • 3 years ago
आपल्याच आमदारांना घाबरणारे सरकार : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आणि हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचा आरोप केला.
Recommended