कोल्हापूर न्यूज बुलेटीन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
राज्य शासनाने राज्यातील ई-पास रद्द केले आहेत. यापार्श्‍वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी लागणारे ई-पास रद्द केले आहेत. जिल्ह्यातील सर्व चेकपोस्ट नाके हटवले आहेत. पण, बाहेरून येणाऱ्यांची तपासणी, त्यांना क्वारंटाईन करण्याची जबाबदारी ग्राम समिती व प्रभाग समितीची जबाबदारी
Recommended